राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात 'स्वच्छ भारत अभियान' मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. स्वच्छतेचा संस्कार प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि या अभियानाबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने आम्ही खास 'स्वच्छ भारत अभियान प्रश्नमंजुषा स्पर्धा' आयोजित केली आहे. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सामान्य ज्ञान तपासू शकता आणि स्वच्छतेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवू शकता. चला तर मग, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपला देश स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊया!
दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान म्हणून साजरे केले जाते यानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी यात सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करावे.